अवकाळी पावसाने पातूर येथील 46 घरांचे, बार्शीटाकळीतील 135 हेक्टरवरील पिकांचे नुकसान


अकोला दि. 1(जिमाका)- जिल्ह्यात शुक्रवार दि. 31 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे पातूर तालुक्यातील 46 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच बार्शीटाकली तालुक्यातील कांदा, टरबूज, गहू, पपई, भाजीपाला इत्यादी शेतीपिकाचे अंदाजे 135 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर इतर तालुक्यात नुकसान झाले नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना