महाडिबीटीबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अकोला,दि. 8(जिमाका)- कृषी विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन
अर्ज भरण्याची व सोडत 15 मे 2023 पर्यंत असल्याचे तसेच 15 मे नंतर जवळपास दोन ते
तीन महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही. अशा आशयाचे संदेश विविध समाज
माध्यमांवर प्रसारीत होत आहे. महाडिबीटी पोर्टल संदर्भात अशा प्रकारचा कोणताही
संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. तसेच महाडिबीटी पोर्टल
या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असून अर्ज
केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर
आठवडयाला काढण्यात येते. तरी https://mahadbt.maharashtra.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा