तेल्हारा तालुक्यातील सात गावांत 115 हेक्टरवरील पिकांचे नुकसान


अकोला दि. 8(जिमाका)- जिल्ह्यात दि. 6 व 7 मार्च या कालावधीत झालेल्या पाऊस व वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तेल्हारा तालुक्यातील सात गावामध्ये हरभरा, गहू, कांदा या पिकांचे अंदाजे 115 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पातूर तालुक्यातील भंडारज बु. येथील अशोक तुकाराम इंगळे यांचे मालकीच्या  190 कोंबड्या मृत झाल्या आहेत, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना